मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो.
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर
VV ka Vichar:
एखादा समाज किती प्रगत आहे हे त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ठरते, असे बाबासाहेब सांगतात. स्त्रिया शिकल्या आणि स्वावलंबी झाल्याशिवाय समाज खऱ्या अर्थाने पुढे जात नाही. स्त्री-सन्मान हाच प्रगत समाजाचा आरसा आहे.
